मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नाना पाटेकर...

l हिंदी सिनेमा में अगर किसी अभिनेता को अभिनय का पर्याय कहा जाए, तो नाना पाटेकर का नाम खुद-ब-खुद सामने आ जाता है। 75 साल की उम्र में भी उनकी आवाज़, आंखों की आग और संवादों की धार वैसी ही है, जैसी दशकों पहले थी। लेकिन नाना की असली कहानी सिर्फ फिल्मों तक सीमित नहीं है। उनकी जिंदगी के फैसले, संघर्ष, सादगी और सोच उन्हें भीड़ से बिल्कुल अलग खड़ा करती है। उनका जन्म 1 जनवरी 1951 को महाराष्ट्र के मुरुड-जंजीरा में हुआ। एक छोटे से कस्बे से निकलकर नेशनल अवॉर्ड और पद्मश्री तक पहुंचने वाला यह सफर आसान नहीं था, बल्कि दर्द, त्याग और आत्मसंघर्ष से भरा हुआ था। सिर्फ 750 रुपये में शादी, जब कमाई थी 50 रुपये... आज जहां सितारे करोड़ों की शादियों की तस्वीरें सोशल मीडिया पर साझा करते हैं, वहीं नाना पाटेकर की शादी सादगी की मिसाल बन गई। साल 1978 में नाना ने नीलकांति पाटेकर से विवाह किया, जब वे थिएटर में काम करते थे और प्रति शो केवल 50 रुपये कमाते थे। अगर महीने में 15 शो हो जाते, तो कुल कमाई 750 रुपये होती थी। नीलकांति उस वक्त बैंक में अफसर थीं और 2500 रुपये महीना कमाती थीं। दोनों की कुल आमदनी 3250 रुपये थी, जिसे...

गुरु गोविंद सिंह जी...

इतिहास में कुछ संघर्ष ऐसे होते हैं जो केवल युद्ध नहीं होते, बल्कि आने वाली पीढ़ियों के लिए चेतावनी और प्रेरणा बन जाते हैं। गुरु गोविंद सिंह जी और मुगल बादशाह औरंगज़ेब के बीच हुआ टकराव भी ऐसा ही था। यह जंग सिर्फ़ तलवारों, तीरों और सेनाओं की नहीं थी, बल्कि विचारों की थी। एक तरफ़ धार्मिक स्वतंत्रता, मानवीय गरिमा और न्याय का पक्ष था, तो दूसरी ओर सत्ता का अहंकार, ज़बरदस्ती का धर्मांतरण और भय के ज़रिये शासन करने की नीति। गुरु गोविंद सिंह जी की जयंती के अवसर पर यह कहानी सिर्फ़ अतीत को देखने का मौका नहीं देती, बल्कि यह भी बताती है कि अन्याय के सामने झुकने से इनकार कैसे इतिहास रचता है। टकराव की पृष्ठभूमि : ज़ुल्म की नींव और विरोध की चिंगारी... सिखों और मुग़लों के बीच टकराव की जड़ें औरंगज़ेब के शासन से पहले ही पड़ चुकी थीं। पाँचवें गुरु, गुरु अर्जन देव जी की शहादत ने यह स्पष्ट कर दिया था कि सत्ता सिख परंपरा की स्वतंत्र चेतना से असहज है। लेकिन औरंगज़ेब के दौर में यह असहजता खुली दुश्मनी में बदल गई। उसने अपने शासन को धार्मिक कठोरता के ज़रिये मज़बूत करने की कोशिश की। मंदिरों का विध्वंस, जज़िया कर की...

जतिन खन्ना “पहले सुपरस्टार”...

  29 दिसंबर… एक ऐसी तारीख, जिसने हिंदी सिनेमा को उसका पहला सुपरस्टार दिया। साल 1942 में अमृतसर में जन्मे जतिन खन्ना, जो आगे चलकर राजेश खन्ना बने, सिर्फ एक अभिनेता नहीं थे, बल्कि एक दौर थे। ऐसा दौर, जिसने स्टारडम की परिभाषा ही बदल दी। उनके नाम के आगे “पहले सुपरस्टार” का तमगा यूं ही नहीं जुड़ा। इसके पीछे संघर्ष, किस्मत, दीवानगी और प्यार की ऐसी कहानियां हैं, जो आज भी लोगों को बांध लेती हैं। 10,000 चेहरों में से चुना गया एक नाम... राजेश खन्ना का सफर किसी फिल्मी कहानी से कम नहीं था। 1960 के दशक में ऑल इंडिया यूनाइटेड प्रोड्यूसर्स टैलेंट कॉम्पिटिशन में करीब 10,000 से ज्यादा कंटेस्टेंट्स ने हिस्सा लिया था। उन हजारों चेहरों के बीच राजेश खन्ना उन आठ फाइनलिस्ट्स में शामिल हुए, जिनकी किस्मत चमकनी थी। इनाम में उन्हें चेतन आनंद की ‘आखिरी खत’ और रविंद्र दवे की ‘राह’ मिली। यहीं से हिंदी सिनेमा को एक ऐसा चेहरा मिला, जो आगे चलकर इतिहास रचने वाला था। ‘आराधना’ और एक रात में बना सुपरस्टार... 1969 में शक्ति सामंत की ‘आराधना’ रिलीज हुई और राजेश खन्ना रातोंरात स्टार बन गए। यह सिर्फ एक हिट फिल्म नहीं थी, ...

2026 साठी तुमच्यासाठी खास बिझनेस... पूर्णपणे मोबाईल वर करू शकता...

        *Today's Prayer (01 January)* *Lord Jesus Christ, I exalt your name above every other name. For in you I have pardon, mercy, grace and victory over sin and death. You humbled yourself for my sake and for the sake of all sinners by sharing in our humanity and by dying on the cross. Help me to always praise your holy name and to live for your greater glory. Amen* Happy New Year 2026              *आजची प्रार्थना (०१ जानेवारी)* *हे प्रभु येशू ख्रिस्ता, मी तुझे नाव इतर सर्व नावांपेक्षा उंच करतो. कारण तुझ्यामध्ये मला क्षमा, दया, कृपा आणि पाप आणि मृत्यूवर विजय मिळाला आहे. तू माझ्यासाठी आणि सर्व पापींजनाच्या उद्धारासाठी आमच्या मानवी स्वभावात सहभागी होऊन आणि वधस्तंभावर मरण पत्करून स्वतःला नम्र केलेस. तुझ्या पवित्र नावाची नेहमी स्तुती करण्यास आणि तुझ्या महान वैभवासाठी जगण्यास मला मदत कर. आमेन* नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *कोशिश करने वालों की कभी हार नही होती....* लहरों से डरकर नौका पार नहीं होती, ...

*चेहऱ्यावरील "वांग" घालवण्यासाठी...

"वांग" ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे त्वचेला रंग प्राप्त होत असतो.ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात.ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो.जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भागत जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं.त्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात जसे सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे, हार्मोनल इम्बॅलन्स,त्वचेची जळजळ, जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणं, बर्थ कंट्रोल पिल्स, फेशियल हेअर रिमूव्हल, औषधांचा दुष्परिणाम इ...         🔰 *चेहऱ्यावरील वांगमध्ये आढळणारे प्रकार.* १) मेलास्मा (MELASMA) २) सोलर लेंटीजाईन्स (SOLAR LENTIGINES) ३) फ्रेकल्स (FRECKLES). 🔰 चेहऱ्यावरील *वांग* व *काळे डाग* घालवण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा...          🔰 *पालेभाज्या फळे :* त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी...

OBECITY "लठ्ठपणा" असेल,तरं "आत्ताच सावध" व्हा...

मित्रांनो,  व्यायाम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री करुन घ्या. चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान 6 ते 8 कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, सतत वाहन वापराने ही चांगली सवय सुटते. तसेच काम करताना बैठे करण्यापेक्षा उभ्याने केलेले उर्जा वापरासाठी जास्त चांगले असते. दमसासाचे व्यायाम आणि डोंगर चढण्यासारखे गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम वजन लवकर घटवतात. पण चरबी जळण्याची पाळी व्यायामाच्या तिसाव्या मिनिटानंतरच होते. दररोज अर्धा तास व्‍यायाम करावा. यामुळे अनावश्‍यक जमा झालेली कॅलरी घटवता येते. रोज नियमित दमण्याचा व्यायाम करावा. जलद चालणे, दुडक्या चालीने पळणे, जिने किंवा डोंगर चढणे, सायकल चालवणे, पोहणे हे सर्व दमसासाचे व्यायाम आहेत. उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्य...

रात्री "लवकर झोप" येण्यासाठी खालील गोष्टी टाळा‌‌..‌.

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी रात्री चांगली आणि लवकर झोप न येण्याची समस्या अनेकांना होते. सामान्य डॉक्टर सांगतात की, दिवसातून किमान 6 ते 7 तास झोप घेतली पाहिजे. पण कामाचा ताण, चिंता, चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. अशात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. * तुमच्या रात्रीच्या झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर या गोष्टींची काळजी घ्या... 1.धुम्रपान व मद्यपान टाळा... झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली, तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही. 2.झोपण्याआधी खूप पाणी पिऊ नका... आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी प्यायल्याने लघवीसाठी तुम्हाला सतत उठावं लागतं. त्यामुळे झोपमोड होऊ शकते. 3.रात्री उशिरा पोटभर खाणे टाळा... चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व रात्रीचे जेवण कमी करणं चांगलं मानलं जातं. तसेच रात्रीचं जेवण जास्त मसालेदार असू नये. याम...