👉मित्रांनो,आपल्याला कोरोना बरोबरच राहायचं आहे,चला घाबरू नका किंवा नाकारू नका.
🔸आपल्याला कोरोना बरोबर कदाचित काही महिने किंवा वर्षे जगावे लागेल.घाबरू नका किंवा नाकारू नका, आपले जीवन निरुपयोगी करू नका.
🔹जमेल तेवढे गरजेनुसार गरम पाणी पिऊन, पेशीमध्ये शिरकाव केलेला कोरोना विषाणूचा नाश तुम्ही करू शकत नाही - तुम्हाला फक्त अधिक वेळा वॉशरूमला जावे लागेल.
🔸आपले हात नियमित धुणे आणि दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे ही आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे.
🔹आपल्या घरात कोरोना रुग्ण नसल्यास, आपले घर निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही.
🔸तुम्ही किराणा साहित्य /सामान, पिशव्या/ प्लास्टिक, गॅस सिलेंडर, शॉपिंग कार्ड्स आणि एटीएममुळे हा संसर्ग पसरत नाहीत. आपले हात वारंवार धुवा, नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगा.
🔹या व्हायरसचा अन्नातून संसर्ग होत नाही. हा फ्लू सदृश्य संक्रमण लहानशा थेंब / थुंकीशी संबंधित आहे.बाहेरील खाद्यपदार्थ मागवून संक्रमित झाल्याचा कोणताही धोका आढळून आलेला नाही.
🔹आपल्या जवळपास हवा स्वच्छ आहे, आपण उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाण्यास काहीही हरकत नाही. फक्त आपले सहा फुटांचे शारीरिक अंतर ठेवा.
🔸अँलर्जी प्रतिरोध आणि हवेतील व्हायरलमुळे ‘नाक’ या ज्ञानेद्रियाचा वास, गंध इ. याची उपजत क्षमता कमकुवत होऊ शकते.
ही केवळ कोरोनाची अनियमित लक्षणे आहेत.
🔹आपण ऑफिस अथवा बाहेर खरेदीला जावून घरी आल्यावर आपल्याला त्वरित कपडे बदलण्याची आणि अंघोळ करण्याची आवश्यकता नाही. ‘स्वच्छता हा एक सद्गुण आहे. ते चांगलेच आहे.
🔸व्हायरस हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमण होत नाही किंवा उडू शकत नाही.
हे श्वसनमार्गातून होणारा संसर्ग आहे ज्यात अगदी जवळचा संपर्क आवश्यक आहे.
🔸व्हायरसच्या विरुद्धच्या लढ्यात नियमित साबण वापरा, अँटी-बॅक्टेरियल साबणाची गरज नाही.हा व्हायरस आहे, जीवाणू नाही.
🔹आपण दिलेल्या अन्न /खाद्य पदार्थाच्या ऑर्डर बद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु, आपल्याला गरज वाटल्यास मायक्रो ओव्हनमध्ये सर्व खाद्यपदार्थ गरम करू घेऊ शकता...
🔸तुम्ही बराच काळ मास्क परिधान केल्याने आपल्या श्वासोच्छवासामध्ये आणि ऑक्सिजनच्या पातळीत अडथळा येतो. केवळ गर्दीत परिधान करणे आवश्यक आहे.
🔹हातमोजे घालणे देखील एक चांगली कल्पना नाही. व्हायरस ग्लोव्हजमध्ये जमा होऊ शकतो आणि आपण आपल्या तोंडाला स्पर्श केल्यास ते सहजतेने संक्रमित होऊ शकतो. फक्त नियमितपणे आपले हात धुणे आवश्यक आहे.
🔸आपण नेहमीच निर्जंतुकीकरण वातावरणात राहिल्याने प्रतिकारशक्ती खालावते, कमकुवत होते. जरी आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी पूरक आहार आणि औषधे घेत असलो तरी, त्यामुळे कृपया पार्क, समुद्रकाठ किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे फिरायला जाणे आवश्यक आहे.घरी बसून तळलेले, मसालेदार, गोड पदार्थ आणि शीतपेये सेवन करून, खावून - पिऊन नव्हे.म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोगजन्य परिस्थितीत देखील घराबाहेर पडणे उचित ठरते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा