मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

हिंदी शायरी....

 ग़ज़ल  इश्क़ में फिर ठगा गया मुझको, बेवफ़ा जो  कहा  गया मुझको। सामने था  सभी  के  मैं लेकिन,  काग़ज़ों में  लिखा गया मुझको। वो  लिए  था   गुलाब  हाथों  में, खार फिर भी चुभा गया मुझको। चैन  से   सो   नहीं  सकी  आँखें,   ख़्वाब झूठे  दिखा  गया मुझको। बात उसकी लगी  अजब यूँ फिर,  याद  करके  भुला  गया  मुझको। ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ कमी तो होनी ही है पानी की शहर में, न किसीकी आँख में बचा है और न किसी के जज़्बात में !! दिल में खोट है जुबान से प्यार करते है,  कुछ लोग दुनिया में बस यही व्यापार करते है !! हमसे मिलना है तो वक्त चुराना सिखो.. 🍁 मोहब्बत कोई फुरसत का खेल नहीं.. तुमको भी जब अपनी कसमें अपने वादे याद नहीं हम भी अपने ख़्वाब तेरी आँखों में रख कर भूल गए..!! हमारे अपने कभी हमें रुलाते नहीं है,  ......  रुलाते तो वो है जिन्हें हम अपना समझने की गलती करते है !! इतनी चाहत तो लाखो रुपए पाने की भी नहीं  होती जित...

🤩 मनाने श्रीमंत असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली; गोड स्वभावाने सगळ्यांना करतात आपलंस; बघा तुमची जन्मतारीख तर नाही ना...

NUMEROLOGY PREDICTIONS : जन्माच्या संख्येमध्ये दडलेलं रहस्य त्या व्यक्तीच्या जीवनाची दिशा ठरवते. त्यामुळे हे दडलेलं रहस्य जाणून घेण्यासाठी जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो... NUMEROLOGY PREDICTION BY DATE OF BIRTH : अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख ही केवळ एक तारीख नसते, तर ती त्यांच्या स्वभावाचे, विचारांचे, व्यक्तिमत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिबिंब असते. हे शास्त्र असे सुचवते की, जन्माच्या संख्येमध्ये दडलेलं रहस्य त्या व्यक्तीच्या जीवनाची दिशा ठरवते.  त्यामुळे हे दडलेलं रहस्य जाणून घेण्यासाठी जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो; ज्या १ ते ९ अंकादरम्यान असतात. तर आज आपण अशा एका मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत; ज्या सर्वात आकर्षक मानल्या जातात. प्रत्येक मूलांक हा अशा ग्रहाशी संबंधित असतो जो व्यक्तीच्या जीवनात ऊर्जा प्रदान करतो. आज आपण मूलांक २ असलेल्या मुलींबद्दल बोलू, ज्या त्यांच्या साधेपणाने, सौम्य स्वभावाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने सर्वांची मने जिंकत असतात.  तर अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक २ असतो. या संख्य...

👉तेजोमहालय...

इतिहास में पढ़ाया जाता है कि ताजमहल का निर्माण कार्य 1632 में शुरू और लगभग 1653 में इसका निर्माण कार्य पूर्ण हुआ।  अब सोचिए कि जब मुमताज का इंतकाल 1631 में हुआ तो फिर कैसे उन्हें 1631 में ही ताजमहल में दफना दिया गया, जबकि ताजमहल तो 1632 में बनना शुरू हुआ था। यह सब मनगढ़ंत बातें हैं जो अंग्रेज और मुस्लिम इतिहासकारों ने 18वीं सदी में लिखी। दरअसल 1632 में हिन्दू मंदिर को इस्लामिक लुक देने का कार्य शुरू हुआ। 1649 में इसका मुख्य द्वार बना जिस पर कुरान की आयतें तराशी गईं। इस मुख्य द्वार के ऊपर हिन्दू शैली का छोटे गुम्बद के आकार का मंडप है और अत्यंत भव्य प्रतीत होता है। आस पास मीनारें खड़ी की गई और फिर सामने स्थित फव्वारे को फिर से बनाया गया। जे ए माॅण्डेलस्लो ने मुमताज की मृत्यु के 7 वर्ष पश्चात VOYAGES AND TRAVELS INTO THE EAST INDIES नाम से निजी पर्यटन के संस्मरणों में आगरे का तो उल्लेख किया गया है किंतु ताजमहल के निर्माण का कोई उल्लेख नहीं किया।  टाॅम्हरनिए के कथन के अनुसार 20 हजार मजदूर यदि 22 वर्ष तक ताजमहल का निर्माण करते रहते तो माॅण्डेलस्लो भी उस विशाल निर्माण कार्य का उल्ले...

👉तातडीचा इशारा! e-KYC नंतर या ८ बँकांचे खाते त्वरित बदला, अन्यथा हप्ता बंद होईल! वेबसाईट मध्ये होणार नवीन बदल...

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (E-KYC) नंतर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे विलीन झालेल्या बँकांचे (MERGED BANKS) खाते आता यापुढे चालणार नाही. बँक खाते बदलण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर देण्यात आली होती. १. E-KYC नंतर योजनेत होणारे महत्त्वाचे बदल -  ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल आणि खालील महत्त्वाचे बदल होतील... 👉अपात्रता : अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणे बंद होईल. 👉गैरवापर थांबणार : पुरुष महिलांच्या नावाने लाभ घेत असल्यास, त्यांचा लाभ बंद होणार. 👉वेळेवर हप्ता : पात्र महिलांना हप्ता वेळेवर आणि नियमित मिळेल. 👉बँक खाते : मर्ज झालेल्या जुन्या बँकांचे (आधार लिंक असलेले) खाते आता चालणार नाही. २. त्वरित खाते बदलण्याची गरज असलेल्या ८ बँका... ज्या महिलांचे बँक खाते खालील जुन्या/विलीन झालेल्या बँकांमध्ये आहेत आणि त्यांचे आधार कार्ड या खात्यांना लिंक आहे, त्यांनी त्वरित नवीन बँक खाते उघडून योजनेला जोडून घेणे आवश्यक आहे. 👉सूचना : या बँका मर्ज झाल्यामुळे त्यांचे जुने IFSC कोड बदलले आहेत. त्याम...

👉PRODUCT POSITIONING VS BRAND POSITIONING...

१९७० च्या दशकाच्या मध्यावर कोला कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. कोका-कोला मार्केटमध्ये आघाडीवर होती, पण पेप्सीला ही जागा मिळवायची होती. १९७५ मध्ये पेप्सीने एक मोहीम सुरू केली, ज्यामुळे कोका-कोलाला मोठा धक्का बसला. या मोहिमेचे नाव होते, 'पेप्सी चॅलेंज'. या मोहिमेत, पेप्सीने मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स लावले. त्यांनी लोकांना डोळे झाकून एका चवीची चाचणी घेण्यास सांगितले: कोणतीही ब्रॅण्डिंग नसलेले दोन पांढरे कप्स - एकात कोक, दुसऱ्यात पेप्सी. या चाचणीचे निकाल पाहून लोक थक्क झाले. जास्त लोकांना पेप्सीची चव आवडली. कारण, पेप्सी गोड होती आणि पहिल्या घोटात तिची चव जास्त जाणवत होती. पेप्सीने या निकालांचा उपयोग करून टीव्हीवर आक्रमक जाहिराती सुरू केल्या. त्यामुळे, सामान्य लोकही पेप्सीला प्राधान्य देत आहेत, असा संदेश देशभर वेगाने पसरला. कोका-कोलाच्या मुख्यालयात या कॅम्पेनमुळे भीतीचे वातावरण पसरले. याआधीच पेप्सीमुळे कोका-कोलाचा मार्केट शेअर थोडा थोडा कमी होत होता. पेप्सीची ही मोहीम तर त्यांच्यावर थेट हल्ला होता आणि ती यशस्वी होत होती. कोका-कोलाच्या अधिकाऱ्यांना स्वतःला देखील वाटू...

🎭कॉर्पोरेट मास्किंग...

आमच्याकडे एक फॅक्टरी हेड होते. स्वभावाने एकदम कडक. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक प्रकारची रूक्ष पणाची छटा असायची. सर्व वर्कर्स आणि ज्युनियर स्टाफ त्यांना प्रचंड घाबरत असे. फॅक्टरी म्हणजे ते आणि ते म्हणजे फॅक्टरी असे एक समीकरण तयार झाले होते. मी तरी त्यांना कधीही हसताना किंवा निवांतपणे रिलॅक्स बसलेले पाहिले नव्हते. पुढे एका युरोपियन कंपनीसोबत कॉलेबोरेशन झाले. त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आमच्या फॅक्टरीला भेट देणार होते. आणि काही टेक्निकल मिटिंग्ज पण होणार होत्या. तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. जेव्हा ती युरोपीय टीम आली तेव्हा कसे कुणास ठाउक पण आमच्या फॅक्टरी हेड चा स्वभाव अचानक बदलला. ते चक्क विनोद करत होते. प्रत्येकाची विचारपूस करत होते. सर्व फिरंग्यांसोबत CASUAL गप्पा मारत होते. त्यांच्या स्वभावाची ही बाजू मला नव्यानेच कळली. शेवटी परदेशी पाहुणे गेल्यानंतर आमची एक अंतर्गत मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये आमचे फॅक्टरी हेड पुन्हा जैसे थे झाले होते. अतिशय कडक, रागीट आणि जेवढ्यास तेवढं बोलणारे...बिलकुल न हसणारे. मला त्यांच्या या स्वभावाची गंमत वाटली. मॅनेजमेंटच्या भाषेत याला "कॉर्पोरेट...

अमेरिकेत झालेल्या गृहयुद्धामुळे मुंबई मध्ये पावभाजी जन्माला आली...

अमेरिकेत झालेल्या गृहयुद्धामुळे मुंबई मध्ये पावभाजी जन्माला आली.  हे वाक्य विचित्र वाटतंय ना ? पण ते तितकंच खरं आहे. मुंबई! ही नगरी स्वप्नांची, मेहनतीची आणि अर्थातच, चविष्ट पदार्थांची! याच मुंबईच्या रस्त्यांवर, साधारण १८४० च्या दशकात, एक असा पदार्थ जन्मला जो आज भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही लोकांच्या मनावर आणि जिभेवर राज्य करतो - पाव भाजी! पण ही पाव भाजीची कहाणी फक्त चवीपुरती मर्यादित नाही; ती आहे मेहनत, गरज आणि इतिहासाच्या एका अनोख्या वळणाची. चला, जाणून घेऊया ही कहाणी, जी थेट अमेरिकेच्या गृहयुद्धाशी जोडली गेली आहे... १९व्या शतकात मुंबई (त्यावेळचं बॉम्बे) हे ब्रिटिश साम्राज्याचं एक महत्त्वाचं बंदर होतं. याच काळात मुंबईत कापड गिरण्यांचा उदय झाला. १८५४ मध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी ही पहिली गिरणी सुरू झाली, आणि पुढे काही दशकांतच मुंबईत डझनभर गिरण्या धडधडू लागल्या. या गिरण्या कापसापासून धागे आणि कापड तयार करत होत्या, जे ब्रिटनसह जगभरात निर्यात केले जात होते. पण या गिरण्यांना खऱ्या अर्थाने बहर आला तो अमेरिकेच्या गृहयुद्धामुळे (१८६१-१८६५). १८६० च्या दशकात अमेरिकेत गृहय...