मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🛑 आप जीवित हैं या मृत... रावण को अंगद ने बताए थे 14 प्रकार के मृतक!

क्या आप जानते हैं कि रामायण के अनुसार केवल सांस लेना ही जीवन नहीं है? लंका युद्ध के दौरान जब राम और रावण आमने सामने थे, तब अंगद ने रावण से कहा था... “तुझे मारने का क्या लाभ? तू तो पहले ही मरा हुआ है!” रावण चकित हुआ। तब अंगद ने वे 14 दुर्गुण बताए, जिनके कारण कोई व्यक्ति जीवित होते हुए भी मृतक माना जाता है। त्रेतायुग का यह उपदेश आज भी सौ प्रतिशत सच साबित होता है। विचार कीजिए — क्या ये गुण अनजाने में आपके भीतर भी तो नहीं? 🔥 14 दुर्गुण जो मनुष्य को जीवित रहते हुए भी मृत समान बनाते हैं 1. कामवश (अत्यधिक भोग-विलासी) : जो व्यक्ति वासना और क्षणिक भोगों का दास बन जाए, उसका जीवन निरर्थक हो जाता है। 2. वाममार्गी (नकारात्मक विद्रोही) : जो हर समय समाज-विरोधी, नियम-विरोधी और नकारात्मक मार्ग पर चलता है। 3. अतिशय कृपण (अति कंजूस) : धन होते हुए भी धर्म, दान या सद्कर्म में एक पैसा न खर्च करने वाला मनुष्य। 4. अति दरिद्र (आत्मबलहीन) : केवल रुपये से नहीं—जो आत्मविश्वास, हिम्मत और सम्मान से भी दरिद्र हो। 5. विमूढ़ (विवेकहीन/मूर्ख) : जो न अपना निर्णय ले सके, न बुद्धि का प्रयोग करे, और हर बात में दूसरों पर न...

WORKING WOMENS *महिलांनो स्वतःमध्ये बदल करा* सकाळी उशीर होतो म्हणून रात्रीच पीठ (कणीक) मळून ठेवताय.? मग तुमच्या आतड्यांवर कसा होतो परिणाम वाचा...

👉HOW LONG CAN WE STORE ATTA... काही जण सकाळी वेळ वाचवण्यासाठी ऑफिस आणि शाळेत टिफिनमध्ये पोळ्या (चपाती) देण्यासाठी रात्रीच तयारी करून घेतात. म्हणजेच पोळी (चपाती) साठी लागणारे पीठ रात्री मळून ठेवतात आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. आपल्यातील बऱ्याच जणांची पोळी (चपाती) खाल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण पोळी (चपाती) बनवण्यासाठीची तयारी बरीच आधी करावी लागते, त्यातच सगळ्यात मोठी बाब म्हणजे पीठ मळणे होय. म्हणून काही जण शाळेत आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्यांना टिफिनसाठी वेळेत पोळ्या देता याव्यात आणि सकाळी त्याबाबतचा वेळ वाचावा यासाठी रात्रीच तयारी करून घेतात. म्हणजेच पोळी (चपाती)साठी लागणारे पीठ रात्री मळून ठेवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. पण, ही पीठ (कणीक) साठवण्याची चुकीची पद्धत आहे, जी पिठामध्ये जास्त ग्लुटेन सोडते, ज्यामुळे अनेकांना पचनासंबंधीच्या समस्या उदभवू शकतात. बहुतेक लोकांना वाटते की, गहू ही समस्या आहे, पण प्रत्यक्षात आपल्या सवयीच त्रासाचे मूळ कारण असतात. त्यातच सर्वांत मोठी चूक म्हणजे... सकाळी पीठ मळून ठेवून दुपारी अथवा रात्री वापरणे किंवा फ्रिजमध्ये जवळपास २० ते ३०-४० तास पीठ डब्यात घ...

*आपलं "शरीर" खरोखरच "निरोगी" आहे याची चिन्हं...

मित्रांनो, या बारा गोष्टी व्यवस्थित होत आहेत का पहा... १) पोटातून आवाज येणे : *पचन संस्था सक्रिय आहे. २) थंड पाणी पिणे आवडत नाही : *रक्तसंचार चांगला आहे. ३) अलार्म न लावता सकाळी जाग येते : *हार्मोन्स संतुलित आहेत. ४) लवकर घाम येणे : *शरीराचा डिटॉक्स योग्य चालू आहे. ५) उन्हात गेल्यावर शिंका येणे : *नर्वस सिस्टीम मजबूत आहे. ६) जखमा लवकर भरणे : *इम्युनिटी सिस्टीम व्यवस्थित आहे. ७) तोंडात जास्त लाळ बनणे : *ओरल हेल्थ चांगली आहे. ८) जेवल्यावर ढेकर येणे : *पोटातील आम्ल (ऍसिड) योग्यरीत्या काम करत आहे. ९) टॉयलेटची नियमितता असणे : *आतड्यांचे आरोग्य चांगले आहे. १०) जास्त स्वप्न पडणे आणि स्पष्ट पडणे: *मेंदू व्यवस्थित काम करत आहे. ११) कधीकधी डोळा फडफडणे : *नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह आहे. १२) उग्र (तीव्र) वास लगेच ओळखणे : *सेन्स ऑर्गन्स मजबूत आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉केसांसाठी योग्य आहार - काय खावे! काय टाळावे... केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे (विशेषतः बी व्हिटॅमिन), लोह आणि जस्त यांचा समावेश असावा. यासाठी अंडी, मासे (विशेषतः सॅल्मन), पालेभाज्या (उद...

🏃‍♂️चालाल तरं वाचाल🏃‍♂️

मित्रांनो, लहानपणीच आपण चालायला शिकतो. पण मोठे झाल्यावर काहींना आपल्या व्यवसायामुळे दिवसभर बसून राहावे लागते. हालचाल न झाल्याने विविध आजार शरीरात प्रवेश करू लागतात. परंतु व्यायाम करायला वेळ तरी नसतो किंवा आपण काही ना काही कारणे तरी देत असतो.सर्वात सोपा आणि अजिबात खर्च नसणारा व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम.  चालणे हा व्यायाम अतिशय आवश्यक आहे, मग चालण्याचा वेग कसाही असो. हळूहळू चालल्याने हृदय अन् मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. तसेच लांब अंतरावर चालणे अकाली मृत्यू होण्याचा धोकाही कमी करते. चालणे हा चांगला व्यायाम आहे. त्याचा कोणताही प्रकार आरोग्यासाठी चांगला असतो. वेग न वाढवता वर्कआउटची तीव्रता वाढवण्याचे सोपे मार्ग देखील आहेत. हळूहळू व नियमित स्वरूपी चालण्यामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच लांब चालण्यामुळे लवकर मृत्यू आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होण्यासाठी मदत होते. हृदयाची कार्यक्षमता आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून आजारांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. आपले चालणे हे आनंददायक असले पाहिजे. आपण चालण्याचे स्वतःचे नियम बनवू शकता.चालण्यात शरीराच्या सर्वात ...

"भूक लागल्यावर सुद्धा जर आपण अन्नग्रहण केले नाही तर...

  मित्रांनो, बऱ्याचदा खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो, काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळतात, पण आरोग्यासाठी हे घातक आहे. 👉हे होतात दुष्परिणाम... 1.लठ्ठपणा वाढतो : भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्ल्यास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो. वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करा. 2.मेंदूचे कार्य बिघडते : आपल्या शरीरात ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही कमी होते. 3.चिडचिड : तसेच भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो....

* वेलची खाण्याचे फायदे...

*रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने अनिद्रेचा त्रास कमी होतो.* जर तुमच्या तोंडातील उष्णतेमुळे पुरळ ठीक होत नसेल तर तुम्ही रोज वेलची खा, पुरळ नाहीसे होईल याची खात्री आहे... जर तुम्हाला केसांची समस्या जाणवत असेल, म्हणजे तुमचे केस सतत गळत असतील तर, अशा परिस्थितीत तुम्ही रोज वेलची खाऊन गरम पाणी प्यावे. रात्री गरम पाण्यासोबत वेलची खाल्ल्याने वीर्य घट्ट होते. जर तुमचे पोट खूप बाहेर आले असेल तर तुम्ही दररोज दोन ते तीन वेलची खाल्ल्यास तुमचे पोट कमी होईल, तुम्हाला त्यासोबत जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे बंद करावे लागेल. जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर तुम्ही वेलची खाल्ल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. झोपेत घोरणे येत असेल तर तुम्ही वेलची गरम पाण्यासह सेवन केल्यास बंद होईल. २ ते ३ वेलची खाल्ल्याने आपले रक्ताभिसरण व्यवस्थित होते. "वेलची-ईलायची-वेलदोडे"  👉हृदयासाठी" अमृतासारखी आहे, "हिरवी वेलची!"* आपल्या स्वयंपाकघरात असलेली एक छोटीशी पण अत्यंत गुणकारी वस्तू - हिरवी वेलची! सुगंधाने मन प्रसन्न करणारी आणि चवीने गोडसर असलेली ही वेलची केवळ मसाल्याचा भाग नाही, तर ती आरोग्याचा खजिन...

चूना...

चूना जो पान में लगा के खाया जाता है , उसकी एक डिब्बी ला कर घर में रखे .यह सत्तर प्रकार की बीमारियों को ठीक कर देता है. गेहूँ के दाने के बराबर चूना गन्ने के रस में मिलाकर पिलाने से बहुत जल्दी पीलिया ठीक हो जाता है . चूना नपुंसकता की सबसे अच्छी दवा है - अगर किसी के शुक्राणु नही बनता उसको अगर गन्ने के रस के साथ चूना पिलाया जाये तो साल डेढ़ साल में भरपूर शुक्राणु बनने लगेंगे. जिन माताओं के शरीर में अन्डे नही बनते उन्हें भी इस चूने का सेवन करना चाहिए. शुगर रोज़ सुबह ख़ाली पेट एक गिलास पानी में एक छोटे चने के बराबर चुना मिलकर पीने से शुगर जड़ से ख़त्म हो जाती हैं ( समय समय पर जाँच करवाते रहे...वरना शुगर का लेवल माइनस भी हो सकता हैं ) विद्यार्थीओ के लिए चूना बहुत अच्छा है जो लम्बाई बढाता है - गेहूँ के दाने के बराबर चूना रोज दही में मिला के खाना चाहिए, दही नही है तो दाल में मिला के या पानी में मिला के लिया जा सकता है - इससे लम्बाई बढने के साथ साथ स्मरण शक्ति भी बहुत अच्छी होती है । जिन बच्चों की बुद्धि कम है ऐसे मतिमंद बच्चों के लिए सबसे अच्छी दवा है चूना. जो बच्चे बुद्धि से कम है, दिमाग देर में क...

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते..?

*संजीवन समाधी* नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी "संजीवन समाधी" घेतलेली आहे. सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो.  परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांन...

Useme App...A new way to earn money....

I am using Facebook, Instagram, YouTube, but I am not getting any money so far. Today we bring you a new way to earn money... In which you can earn income by referring, posting, purchasing and in many other ways. For this you only need to have a mobile phone and internet. You can also earn more money by taking a prime membership. USEME APP... 🚀 1. Bold & Punchy USEME — Turn Your Phone Into a Money Machine. Make cash anytime, anywhere. Complete tasks, earn rewards, withdraw instantly. No fees. No hassle. Just money. 👉 Download USEME today and start earning! Download the app to get 1000 useme coins. Step:1 To download this app use my link that is provided below. Step:2 Register yourself using your mobile number. Step:3 Complete your KYC to successfully register. For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM379751

👉स्वस्तिक...

  🔴 मुख्य शब्द (स्वस्तिक के भीतर) : धर्म → Dharma (Righteousness) अर्थ → Artha (Wealth / Purpose) काम → Kama (Desire / Love) मोक्ष → Moksha (Liberation) ब्रह्म → Brahma (Supreme Reality) 🟢 हरे रंग के शब्द (आध्यात्मिक तत्व) : समर्पण → Surrender आस्था → Faith विश्वास → Trust श्रद्धा → Devotion 🔵 नीले रंग के शब्द (मन के चार पहलू) : अहंकार → Ego मन → Mind बुद्धि → Intellect चित → Consciousness 🟠 अन्य शब्द (स्वस्तिक की दिशाएँ) : सायुज्य → Union / Oneness with the Divine सामीप्य → Nearness (Closeness to the Divine) सालोक्य → Living in the same realm as the Divine सारूप्य → Having the same form as the Divine 👉 इस प्रकार यह चित्र स्वस्तिक के चार भुजाओं में मन, बुद्धि, अहंकार और चित के माध्यम से धर्म, अर्थ, काम और मोक्ष की प्राप्ति तथा समर्पण, श्रद्धा, विश्वास और आस्था द्वारा ब्रह्म (परम सत्य) तक पहुँचने का प्रतीक है। ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हिंदी शायरिया....

 "कहते हैं कि जो हमने खोया, उससे भी ज़्यादा ख़ास मिलेगा... लेकिन कोई ये क्यों नहीं समझता, कि हमें तो वही चाहिए — जिसे हमने खोया, ना कि उससे भी ज़्यादा ख़ास!" ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हर पल उसके ख़यालों में खोए रहते हो, जिसे कभी पाया ही नहीं उसे खोया हुआ कहते हो मोहब्बत की राहों में ये कैसा सफ़र चलते हो… खुद ही टूटते हो रोज़, और फिर दर्द को उसी का नाम देते हो ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जैसे एक तारा टूट जाने से,  पूरा आसमान खाली नहीं हो जाता!  वैसे ही फूल को एकदिन पानी देके,  हर कोई माली नहीं हो जाता!!  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ है तमन्ना हमें,अपना करियर बनाएं..  अपने मेहनत की सैलरी अपनी माँ को थमाएं..  उनकी ले लें बलाएं,उनके सदके उतारें..  है तमन्ना हमे.....  नहीं मुश्किल पढाई,जरा पढ़ के तो देखो..  बुक के पन्नों में बसता है मेरा जहां..  कभी पढ़ तो जरा,जो तू पढ़ न सका..  तेरी दुनिया वही है,वही आसमां..  पढाई करो, लिखाई करो..  मैंने भी पढ़ा था, मुझे मंजिल मिली थी....  लोग कहेंगे ही, उनका काम है कहना..  तू चुपचाप सुनना, तेरा काम है पढ़न...

आर्थिक प्रगती आणि आर्थिक साक्षरता...

१९२० च्या दशकाच्या सुरुवातीला, मद्रास प्रांतातील (आजचा तामिळनाडू) शिवकाशी गावातील दोन तरुण चुलत भाऊ  शन्मुग नादर आणि अय्या नादर  कलकत्त्यात (आजचे कोलकाता) झपाट्याने वाढणारे कारखाने पाहून प्रभावित झाले. त्यांनी दूरच्या बंगाल प्रांतात नोकरीच्या शोधात प्रवास केला. तेथे त्यांना एका मॅचस्टिक (काडीपेटी) कारखान्यात काम मिळाले. काम करताना त्यांनी त्या उद्योगाचे सर्व बारकावे शिकून घेतले. त्यांना लक्षात आलं — “हे आपण आपल्या गावातही करू शकतो!” अशा रीतीने शिवकाशीतील पहिल्या औद्योगिक युनिटची पायाभरणी झाली. काही वर्षांनी त्यांनी फटाक्यांचा व्यवसायही शिकून घेतला, कारण मॅचस्टिक आणि फटाके हे दोन्ही ‘आगी’शी संबंधित होते. दशकभरानंतर जन्म झाला शिवकाशीतील पहिल्या फटाका उद्योगाचा. ते छोटं गाव आता शहर बनलं आहे आणि भारतातील सुमारे ९०% फटाके इथेच बनतात! तब्बल ८ लाख लोकांना या उद्योगातून थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो आणि या उद्योगक्षेत्राचे बाजारमूल्य आहे जवळपास ₹६,००० कोटी. त्याच शिवकाशी मध्ये १९४२ मध्ये N. R. K. RAJARATHNAM या उद्योजकाने आणखी एक मॅचस्टिक युनिट सुरू केले, ज्याने नंतर फटाक्यांमध्ये व...

*आपण खरच किती बिझी आहोत !*

जानेवारी महिन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येऊन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती. काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता. मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि तो तेथेच उभा राहुन अगदी मनापासुन त्या वादकाकडे आणि वादनाकडे लक्षपुर्वक पाहु लागला. तो मुलगा त्याच्या आईबरोबर होता आणि त्याची आई त्याला पुढे जाण्यासाठी ओढतच नेत होती. तेथुन जाणार्‍या प्रत्येक मुलासोबत असेच होत होते. प्रत्येक मुल ते ...

*गुंतवणुकीच्या २० मोठ्या चुका (आणि त्या कशा टाळाव्यात)*

INVESTMENT हे पैसे वाढवण्याचं एक चांगलं साधन आहे, पण त्यात चुका होणं सहज शक्य आहे. तुम्ही अनुभवी INVESTOR असा की नवशिक्या, या सामान्य चुका माहित असणं महत्वाचं आहे. येथे २० मोठ्या चुका आणि त्या कशा टाळाव्यात याची माहिती आहे... १.जास्त अपेक्षा ठेवणे -  बरेच लोक MARKET मध्ये खूप मोठ्या अपेक्षांसह येतात, ज्यामुळे नंतर निराशा होते. योग्य अपेक्षा ठेवल्याने धीर राखता येतो आणि दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित करता येतं. साधारण वर्षाला ७% - १० % RETURN ची अपेक्षा ठेवणं योग्य आहे. २.INVESTMENT चे GOALS नसणे -  स्पष्ट उद्दिष्टं नसताना INVESTMENT करणं योग्य नाही. RETIREMENT किंवा घर खरेदी यासारखी SPECIFIC उद्दिष्टं असणं महत्वाचं आहे. ३.DIVERSIFICATION नसणे -  सगळे पैसे एकाच STOCK किंवा INVESTMENT मध्ये ठेवणं धोक्याचं आहे. वेगवेगळ्या INVESTMENTS मध्ये पैसे विभागून ठेवल्याने RISK कमी होतो. ४.SHORT-TERM विचार करणे -  अल्पकालीन विचार करणं चुकीचं आहे. यामुळे एक-दोन दिवसांत प्रॉफिट कमावण्याचा विचार करणं किंवा MARKET खाली आलं की घाबरून विकून टाकणं या सारख्या चुका होतात. ५.महाग खरेदी आणि...