मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Yellow Fungus...

 👉Yellow Fungus काय आहे? 'पिवळ्या बुरशी' चे लक्षणं, बचाव आणि खबरदारी... कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे, तसेच संसर्ग दरही कमी होऊ लागला आहे. पण कोविडनंतर इतर गंभीर रोग लोकांचा बळी घेत आहेत. होय, पोस्ट कोविडनंतर ब्लॅक फंगस रोग प्रकट झाला. त्यानंतर पांढरे बुरशीजन्य रोग आणि आता पिवळ्या बुरशीचे आजार समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रोग पांढरा आणि काळा बुरशीपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचेही म्हटलं जातं आहे. चला हा रोग कसा ओळखावा हे जाणून घ्या, त्याची लक्षणे कोणती आहेत, त्यावर उपचार करणे शक्य आहे का? 👉Yellow Fungus Symptoms - - भूक कमी होणे किंवा भूक न लागणे - सुस्तपणा - वजन कमी होणे - डोळे खोल जाणे - जखम मंद गतीने बरे होणे -अवयवांची हालचाल अचानक थांबणे - कुपोषण. 👉का घातक आहे यलो फंगस? हा आजार शरीरात होत आहे. त्याची लक्षणे देखील सामान्य दिसतात. लक्षण ओळखण्यात विलंब धोकादायक सिद्ध होत आहे. लक्षणे दिसताच उपचार सुरू करणे फार महत्वाचे आहे. हे हळूहळू आपल्या शरीरातील सर्व अवयवांना हानी पोहोचवू शकते. 👉पिवळ्या बुरशीचे कारण - या बुरशीचे कारण घाण आणि ओलावा सारखेच...

जायफळ...

 👉जायफळचे तेल अनेक रोगांवर गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !* 1️⃣दुर्गंधीसाठी - जायफळच्या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुण असतो. बर्‍याच टूथपेस्टमध्येही याचा वापर केला जातो. हे तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करते. हे हिरड्यांना आलेली सूज आणि दातदुखीपासून आराम देते. कारण त्यात दाहक आणि वेदनाशामक गुणधर्म असतात. आपण पाण्यात जायफळच्या तेलाचे दोन थेंब घालावे आणि तोंड धुवावे. 2️⃣स्नायू आणि सांधेदुखीसाठी - जायफळ तेलामध्ये प्रक्षोभक गुणधर्म असतात. हे स्नायूंच्या ताणण्याशी संबंधित वेदना कमी करण्यासाठी कार्य करते. हे तेल सांध्यातील सूज दूर करण्यासाठी मदत करते. जायफळ तेलाचे काही थेंब जड पडलेल्या भागावर लावा. 3️⃣ताण कमी करण्यासाठी - जायफळ तेल अरोमाथेरपीसाठी देखील वापरले जाऊ शकते. हे डिफ्यूसरमध्ये ठेवून वापरले जाऊ शकते. हे तणाव आणि चिंताग्रस्त समस्येवर मात करण्यात मदत करते. 4️⃣त्वचेसाठी - भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. आपण अंघोळ करताना पाण्यात जायफळ तेल आवश्यक वापरू शकता. 👉हेही वाचा* 👉जायफळचा प्रभाव खूप गरम आहे ...

ज्येष्ठमध...

 👉घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा* वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते. *याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.* 👉ज्येष्ठमधाचे फायदे - 1️⃣मेंदूला चालना - ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. 2️⃣हृदयाचे आरोग्य - कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते. 3️⃣रोगप्रतिकारशक्ती - शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात. 4️⃣हार्मोनल संतुलन - ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते. 5️⃣अ‍ॅन्टी बॅक्टेरियल - शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे. यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो. 6️⃣अ‍ॅन्टी अल्सर - ज्येष्ठमधामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि दाह...

GK...

 👉सामान्य ज्ञान👈 👉तुम्हाला हे माहिती आहे का? 1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते. 2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते. 3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे. 4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते. 5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते. 6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते. 7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते. 8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉किवी खाण्याने आरोग्यासाठी होणारे फायदे! कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ म्हणून किवी ओळखले जाते. यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. ● रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. ● दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते. ● किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ● आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घा...

लहान मुलांची काळजी...

 👉अशी घ्या लहान मुलांची काळजी! लहान मुलांच्या आरोग्याविषयी व आजचा आजार आपण कशा पद्धतीने त्यांची काळजी घेऊ शकतो. याविषयी आज माहिती पाहुयात...  यांचे तीन टप्पे पडतात पूर्णपणे दूध घेणारे (क्षीराद), दुध व अन्न घेणारे (क्षीरान्नाद),अंदाजे 2वर्ष व पुढील वयाची अवस्था (अन्नाद). या तीनही अवस्थांमध्ये विचार करावा लागतो त्यापैकी आज पाहूयात क्षीराद केवळ दुधावरची बाळ. सहा महिन्यापर्यंत बाळ आईच्या दुधावर असल्याने आईचा आहार, विहार यांचा विचार परिणाम दुधावर होताना दिसतो. म्हणून येथे जास्त लक्ष आईकडेच असणे गरजेचे आहे. बाळाला आपोआप उत्तम, बल वाढवणारे निरोगी दूध उपलब्ध होते. पण पाचव्या-सहाव्या महिन्यात सुद्धा जर आई खूप दुपारी झोपणारी, भरपूर खाणारी, दही, केळी, आईस्क्रीम, पेस्ट्रीज, बेकरी पदार्थ असा सतत गुरु आहार घेणारी, आळशी, हालचाल कमी करणारी अशी असेल तर दूध जड होते. अशी कफयुक्त दूध घेतल्याने बाळाचे दुध पचनाला एकतर उशीर लागतो. त्यामुळे ते कमी खेळते व सतत झोपून राहते शिवाय श्वास घेताना कफाची लक्षणे जाणवू लागतात. बाळामध्ये नाकातून पाणी येणे, खोकला, सतत ताप, तोंडाला चव नसल्यामुळे दूध पिण्याची इच्छ...

👉तेजस्वी व आकर्षक दिसण्यासाठी 'हे' करा*

 👉तेजस्वी व आकर्षक दिसण्यासाठी 'हे' करा* सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक समर्पक ठरेल. एक ग्लास पाणी घेऊन गरम करा. आता या पाण्यामध्ये 3 चमचे साखर आणि 1/4 चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि कॉफी मग मध्ये गाळून घ्या. आता हे पाणी घोट घोटभर चहा सारखे प्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोस्ट वा कुकीज सोबत सुद्धा हे ड्रिंक पिऊ शकता. ग्रीन टी आईस क्यूब सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सर्वात आधी ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रे मध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवून द्या. सकाळी एक आईस क्यूब घेऊन तो हलका हलका चेहऱ्यावर चोळा. तुम्ही सुती रुमाला मध्ये लपेटून नंतर त्वचेवर आईस क्यूब लावावे. 👉Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वदेशी खा...

 👉ध्येय साध्य करण्यासाठी कनिष्ठांवर जबाबदाऱ्या सोपावणे गरजेचे* एखादा उद्योजक किंवा कंपनीचा प्रमुख सगळीच्या सगळी कामं स्वतः करू शकत नाही. तसं करायला गेला तर त्याची दमछाक तर होईलच, पण कंपनीची उद्दिष्ट्ये आणि ध्येय कदाचित गाठताही येणार नाहीत. म्हणूनच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, उद्योजकाने किंवा व्यवस्थापकाने त्याच्या कनिष्ठांना त्याचे अधिकार सोपवावेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 😊स्वदेशी खा, ताकद वाढवा आणि आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा! महागडे व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाड ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होईल याचा विचार जरूर करा आणि आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा. उन्हाळ्यात नाचणीची अंबिल, ताक, मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत, सोलकडी इतर सरबते - शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील. आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते. त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जात. कारण पूर्वीची मुले आई वडिलांन...

मनाची काळजी...

 👉कोरोना काळात अशी घ्या मनाची काळजी! कोरोना व्याधी शरीराला बाधा करतो हे आपल्याला सर्वांच्या लक्षात आले आहेच. मात्र शरीर आणि मन हे वेगळे नाहीत अस आपला आयुर्वेद मानतो. व्याधी शरीराला झाला म्हणजे तो मनाला बाधा ही करतोच आणि मनाला व्याधी झाला तरी शरीराला बाधा पोचते. कोरोनाच्या काळातील सर्वांना होणारा पहिला आजार म्हणजे भीती ज्याला आयुर्वेदात 'भ'य म्हणतात आणि भय वाढल्याने शरीरात वात हा दोष वाढतो आणि हाच वात दोष खरतर मनाला नियंत्रण करतो. जेव्हा भीतीमुळे हा वात वाढून मनाचा सत्व गुण कमी करतो तेव्हा खरंतर व्याधी वाढू लागतो याला विषाद म्हणजे दुःख म्हणतात आणि विषाद हे रोग वाढवणाऱ्या हेतूंमध्ये श्रेष्ठ सांगितले आहे. भीती या एका गोष्टीने कोरोना हा कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढतो आहे. मन हे चंचल असते आणि त्यात असंख्य विचार हे चालूच असतात पण हे विचार थांबवणे पूर्णपणे शक्य नसले तरी पण आपण ह्याच मनाला काही निवडक गोष्टींकडे वळवू शकतो ज्या मनावर जास्त लवकर कार्य करून मनातील भीती कमी करून चांगले सकारात्मक विचार करायला मदत करतात. ज्याने कोरोना हा व्याधी बरा होण्यास नक्कीच लवकर मदत होईल. ● सकाळी ...

पोटाच्या विकारांवर घरगुती उपाय...

 👉पोटात जळजळ आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय... 🔰काहीही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरूवात होते. खासकरून जास्त मिरची मसाला खाल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते. ज्यांना ॲसिडीटी किंवा गॅसची समस्या होते. त्यांच्या पोटात नेहमी उष्णता असते. पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रूटीन लाईफ देखी डिस्टर्ब होते.  छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अन्न पचनक्रियेसाठी तयार होणाऱ्या रसाची अनियमितता आहे. मात्र आपल्या किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यास केवळ आपल्या पोटातली जळजळच नाही तर पोटांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. 🔰जेवण झाल्यानंतर जरूर गुळ खा* जर का तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खावा. गुळ खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोंडात ठेवायचा. मग त्यानंतर जेणेकरून तो तोंडात विरघळेल. या प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.  टोमॅटो आणि संत्राचं सेवन पोटातली उष्णता दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. कच्...

आरोग्य...

 👉कपालभाती प्राणायाम नव्हे ती तर  एक शुद्धीक्रिया कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं.कपालभातीमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो....  🔰कपालभातीने हार्टमधले ब्लॉकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण उघडतात, कोणतेही औषध न घेता.‌ 🔰कपालभाती करणाऱ्याची हृदयाची कार्यक्षमता वाढते.हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही.हृदयाचे फंक्शन सामान्य राहते.अजून एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हृदय कधीच बंद पडत नाही.हल्ली ७० ते ८० टक्के लोक हृदय बंद  पडल्याने मरतात. 🔰कपालभाती केल्याने शरीरांतर्गत आणि शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझॉल्व्ह होते.कपालभातीने शरीरात उर्जा निर्माण होते.त्यामुळे गाठी विरघळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो.‌‌ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो.नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते. 🔰कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते.मुख्य बाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवसापासून कोलेस्टेरॉलची गोळी बंद करायला सांगतो. 🔰कपा...

ताज्या बातम्या...

 👉व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या : केंद्र सरकारचा आदेश* व्हॉट्सअ‍ॅपला त्यांची नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचा आदेश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाने दिला आहे. 👉माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं मत काय?*  व्हॉट्सअ‍ॅपने प्रायव्हसी पॉलिसीत केलेले बदल माहिती व्यक्तिगततेतील सकारात्मक मूल्यांना धक्का देणारे आहे. त्यातून नागरिकांचे हक्क व हित दोन्हीही हिरावले जाणार आहे. सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला त्यांचे धोरण मागे घेण्यासाठी नोटिस पाठवली असून त्यांनी सात दिवसात त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. त्यास समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास योग्य ती पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे. 👉नेमका काय इशारा देण्यात आलाय?*  ◾२०२१ मधील प्रायव्हसी पॉलिसीतील बदल मागे घ्यावेत. हे धोरण सध्याचे भारतीय कायदे व नियम यांचे भंग करणारे आहे. ◾नागरिकांचे हक्क व हिताचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असल्याने आम्ही भारतीय कायद्यानुसार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करीत आहोत. मंत्रालयाने या धोरणाचा मुद्दा व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रतिनिधींकडे उपस्थित केला होता. ◾भारतीय युजर्सला युरोपच्या तुलनेत ...

शरीरात बदल...

 👉कोरोना व्याधीने नेमके शरीरात काय बदल होत असावेत? जाणून घ्या! कोरोना या व्याधीविषयी नेमके शरीरात काय बदल होत असावेत? कुठे याचे परिणाम हे दाखवत असावे? याविषयी अनेकांना अद्याप काहीच माहिती नाही. चला तर, आज त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात... आपल्या शरीरातील कमकुवत संस्था व्याधीला स्थिरावण्यासाठी कारण असते. जसे की, एखाद्या व्यक्तीला आहारात बदल झाला की लगेचच जुलाब होतो. एखाद्याच्या बाबतीत शरीर उलटी घडवून दोषांना बाहेर काढते. पाणी (दूषित/ विषवत) बदल झाला तर पचनाचा प्रॉब्लेम, (विषवत/ दूषित/ शिळे/ अति मात्रा) अन्नाचं अजीर्ण होणे हे देखील या मार्गावरच प्रहार करणार असतं. असाच काही विचार हवा दूषित झाल्यानंतर होताना दिसत आहे. विषाप्रमाणे हा दूषित वायू शरीरातील प्रथमता प्राणवह संस्थेवर आघात करताना दिसत आहे तदनंतर ज्या अवयवांमध्ये कमकुवतपणा आहे त्या ठिकाणी हा परिणाम करतो. जसे आपण आपली बलस्थाने मजबूत करण्याचा विचार करतो. तसाच कमकुवत असणारी स्थाने मजबूत कशी होतील याचा देखील विचार वैद्य वर्ग करतो त्यानुसार औषधी नियोजन केले जाते. आपल्याला असलेले पूर्वीचे सर्व आजार त्रास वैद्य विचारतील त्यानुसार त्या...

मूळव्याध...

 👉रुग्णाच्या मुळावर उठणारा रोग म्हणजे मूळव्याध... ⚜️मुळव्याधी आजार : कारणे व पथ्य - मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो, एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो.शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा. 🔰मनुष्याच्या प्राणाला जाचत राहणारा हा रोग आहे.मूळव्याध गुदभागी होत असली तरी तिचे मूळ अपचनात असते. 🔰विशेषतः अग्नी मंद झाला, नियम न सांभाळता कधीही कसाही आहार घेतला, की मूळव्याधीच...

रोगप्रतिकार शक्ती वाढवा...

 👉वातावरणात बदल जाणवतो आहे,तेव्हा तुमची इम्युनिटी (रोग प्रतिकार शक्ती) वाढवा.या खालील पदार्थांचं सेवन करून... वातावरण बदललं की सगळ्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्धवतो. हिवाळा आणि पावसाळ्यात 80% लोकांना सर्दी-खोकला हा ठरलेला असतो. या ऋतूत सगळे या सर्दी-खोकल्यावर वेगवेगळे उपाय शोधत असतात.सर्दी -खोकला झाला की, आपण खूपच अस्वस्थ होतो.हा काही गंभीर आजार नाही.यावर औषधांचाही कमी परिणाम होतो.तेव्हा जाणून घेऊया यावरील *घरगुती उपाय…* 🔰गरम दूध आणि हळदचं सेवन - गरम पाणी किंवा गरम दूधात अर्धा चमचा हळद घालून प्यावी.सर्दी-खोकल्यात आराम मिळतो.हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो.हळद अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरिअल असते,  जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. 🔰तुळशीची पाने खा - बाळंतिणीने रोज 4 / 5 तुळशीची पान खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही.त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते. 🔰तुळशीच्या पानांचा काढा - 4 तुळशीची पाने, 2 लवंगा, 1 वेलदोडा, दालचिनीचा छोटा ...

महत्त्वाची माहिती...

 🔰 Important Information 🔰 🔰 शारीरिक प्रमाण 🔰 १)तापमान किती हवे...?      92-98.6F =>   ताप नाही      99.0 F => थोडा ताप       100 - 102 F => जास्त ताप    ~~~~~~~~~~~~~~~~~~ २) Pulse PR किती हवे?     72 per Minute => खुप चांगले     70-80 => मध्यम      90-120 => वाढली ~~~~~~~~~~~~~~~~~  ३) ऑक्सिजन लेव्हल किती हवी?      94 => चांगली      95 -100 => खूप चांगली      90 - 93 => कमी      80 - 89 => फार कमी ~~~~~~~~~~~~~~~~~~ ४)  HRCT स्कोर किती ?    0 - 8 => सौम्य संसर्ग    9 - 18 =>  मध्यम संसर्ग    19 - 25 => अति संसर्ग ~~~~~~~~~~~~~~~~~~ ५) शरीरात ब्लडप्रेशर किती हवे?     120 / 80 => Normal     130 / 85 => Better     140 / 90 => जास्त     150 / 95 => थोडे जास्त     160 / 100 =...

कोरोनाला आकर्षित करू नका...

 👉कोरोनाला आकर्षित करु नका* मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन. बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंर्तमन ९० टक्के पॉवरफुल असते. 🌀बाह्यमनाने अंर्तमनाला दिलेली सुचना किवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी अंर्तमन प्रयत्नांची पराकाष्ठा करते व जगातील सर्व प्राण्यांची अंर्तमन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात.म्हणून "या हृदयीचे त्या हृदयी" असे म्हणतात. थोड अधिक विस्ताराने समजून  घेण्यासाठी बाह्यमनाला आपण तात्पुरते राम म्हणूया व अंर्तमनाला हनुमान. रामाने हनुमानाला जे सांगितले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हनुमान पूर्णतः ताकद वापरतो.व आपल्या सगळ्यांचे हनुमान म्हणजेच (अंर्तमन) एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून संपूर्ण विश्वात हनुमान – वानरसेना गुगल नेटवर्क आहे. 🌀जो विचार तुम्ही अंर्तमनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. याला  LAW OF ATTRACTION(आकर्षणाचा सिद्धांत) असे म्हणतात. 🌀भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल."WHAT YOU THINK , YOU BECOME”.म्हणून म्हणतात “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” विचार बदला म्हणजे आयुष्य बद...

घाबरू नका कोरोनाला...

 👉मित्रांनो,आपल्याला कोरोना बरोबरच राहायचं आहे,चला घाबरू नका किंवा नाकारू नका. 🔸आपल्याला कोरोना बरोबर कदाचित काही महिने किंवा वर्षे जगावे लागेल.घाबरू नका किंवा नाकारू नका, आपले जीवन निरुपयोगी करू नका. 🔹जमेल तेवढे गरजेनुसार गरम पाणी पिऊन, पेशीमध्ये शिरकाव केलेला कोरोना विषाणूचा नाश तुम्ही करू शकत नाही - तुम्हाला फक्त अधिक वेळा वॉशरूमला जावे लागेल. 🔸आपले हात नियमित धुणे आणि दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे ही आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे. 🔹आपल्या घरात कोरोना रुग्ण नसल्यास, आपले घर निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही. 🔸तुम्ही किराणा साहित्य /सामान, पिशव्या/ प्लास्टिक, गॅस सिलेंडर, शॉपिंग कार्ड्स आणि एटीएममुळे हा संसर्ग पसरत नाहीत. आपले हात वारंवार धुवा, नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगा. 🔹या व्हायरसचा अन्नातून संसर्ग होत नाही. हा फ्लू सदृश्य संक्रमण लहानशा थेंब / थुंकीशी संबंधित आहे.बाहेरील खाद्यपदार्थ  मागवून संक्रमित झाल्याचा कोणताही धोका आढळून आलेला नाही. 🔹आपल्या जवळपास हवा स्वच्छ आहे, आपण उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाण्यास काहीही हरकत नाही. फक्त आपले सहा फुटां...

संशोधक आणि शोध...

 🔬शास्त्रीय नियमांचे संशोधक* 👉शास्त्रज्ञाचे नाव । एकक । देश ● जेम्स वॅट : वॅट, (स्कॉटलँड) ● जॉर्ज सायमन ओहम : ओहम, (जर्मनी) ● माईकेल फॅरेडे : फॅरेडे, (ब्रिटिश) ● सी.व्ही.रमन : रामन इफेक्ट, (भारतीय) ● विल्टेन इडूअर्ड वेबर : वेबर, (जर्मनी) ● ब्लॅक पास्कल : पास्कल, (फ्रान्स) ● लॉर्ड केल्विन : केल्विन, (ब्रिटिश) ● हेंरीच रुडॉल्फ हार्टज : हार्टज, (जर्मनी) ● एंड्रीमेरी अॅम्पीअर : अॅम्पीअर, (फ्रान्स) ● सर आयझेक न्यूटन : न्यूटन, (ब्रिटिश) ● एलेस्स्लैड्रो होल्ट : होल्ट, (इटालियन) ● जेम्स प्रेसकॉट ज्युल : ज्युल, (ब्रिटिश) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अमृताची शेती...

 👉अमृताची शेती - भगवान बुद्धांची प्रेरक गोष्ट* एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एका शेतकऱ्याकडे गेले. तथागत स्वतः भिक्षा मागण्यास आलेले असताना बघून तो  त्यांना हिणवून म्हणाला, शेतात मी नांगरतो आणि मग खातो. आपल्याला देखील शेतात नांगरलेले पाहिजे आणि बियाणे पेरून मग खालले पाहिजे. बुद्ध म्हणाले - महाराज ! मी देखील शेतीच करतो. यावर त्या शेतकऱ्याला उत्सुकता वाटली आणि तो म्हणाला की - मी तर आपल्याकडे कधीही नांगर,बैल आणि शेत बघितले नाही.आपण या संदर्भात आपले स्पष्टीकरण द्यावे. बुद्ध म्हणाले - महाराज ! माझ्याकडे श्रद्धेचे बियाणे, तपश्चर्या रुपी पाऊस,प्रजा स्वरूपात नांगर आहे. पापभयाचे दंड आहे. विचारांची दोरी आहे, स्मृती आणि जागरूकता स्वरूपी नांगराची पैनी आहे. मी वचन आणि कर्मानें राहतो.मी आपल्या या शेतीला वाया गेलेल्या गवता पासून मुक्त ठेवतो. आनंदरुपी पेरणीची कंपनी होईपर्यंत प्रयत्नशील राहतो. अप्रामाद माझे बैल आहे जे कोणतेही अडथळे बघून देखील मागे हटत नाही ते मला माझ्या शांतिस्थळी घेऊन जातात. अशा प्रकारे मी अमृताची शेती करतो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सुकन्या समृद्धी योजना...

 💰मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना* 👨‍👩‍👧 तुम्ही एका मुलीचे पालक असाल तर नक्कीच तिच्या भविष्यासाठी दररोज फक्त 131 रुपये वाचवून तुम्ही 11 वर्षात मोठी रक्कम मिळवू शकता. 👉सुकन्या समृद्धी योजना*  10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजना सुरू करता येऊ शकते. मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्या नावे खात्यात ठराविक रक्कम भरावी लागते. मुलीच्या 21 व्या वर्षी योजना मॅच्युअर होते. पण या योजनेत पैसे गुंतवणं म्हणजे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत त्यामध्ये पैसे लॉक होतात. 18 वर्षानंतरही केवळ 50 टक्के रक्कम काढली जाऊ शकते. मुली 21 वर्षांची झाल्यावरच सगळी रक्कम काढता येऊ शकते. 👉असा मिळेल परतावा* (उदा.तुम्ही 2021ला गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे. त्या वेळी तुमच्या मुलीचं वय 1 वर्ष आहे.) ● योजनेत तुम्ही दररोज 131 रुपये वाचवले तर महिन्याकाठी एकूण 3,930 रुपये होतील. ● जर दरमहा 3,930 रुपये जमा केले तर वर्षभरात ते 47,160 रुपये बनतील. ● जर ही गुंतवणूक फक्त 15 वर्षांसाठी केली तर एकूण गुंतवणूक 7,07,400 रुपये होते. ● यावर 7.6 टक्के वार्षिक व्याजानुसार तुम्हाला एकूण...

Pulse Oximeter...

 👉Pulse Oximeter म्हणजे काय ? व याचा वापर कशा पद्धतीने केला जातो ? पल्स ऑक्सिमीटरचा वापर कोरोना काळात  जास्तीत जास्त केला जात आहे. 👉पल्स ऑक्सीमीटर काय आहे? पल्स ऑक्सिमीटर हे एक असं डिव्हाईस आहे जे शरीरातील ऑक्सिजनची सॅचुरेशन लेव्हल मोजण्यात आपल्याचा मदत करते. आरोग्य विभाग होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना वेळोवेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल विचारतो. जर एखाद्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल तर त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहचवता येते. 👉हे डिव्हाईस कसं काम करतं?* ● पल्स ऑक्सिमीटर ऑन केल्यावर त्यात एक लाईट दिसतो. ● ऑक्सिमीटर तो लाईट आपल्या त्वचेवर सोडतो आणि ब्लड सेल्सचे रंग आणि त्यांची हालचाल डिटेक्ट करतो. ● आपल्या ज्या ब्लड सेल्समध्ये ऑक्सिजनची पातळी बरोबर असते त्या चमकणाऱ्या लाल रंगात दिसतात. ● तर,उर्वरित भाग हा गडद लाल रंगाचा दिसतो. ● योग्य ऑक्सिजन पातळी असलेले ब्लड आणि गडद रंगाचे ब्लड सेल्स यांच्यातील फरकाच्या आधारेच ऑक्सिमीटर डिव्हाईस ऑक्सिजन सॅचुरेशनला टक्केवारीत मोजतो आणि डिस्प्लेवर रीडिंग दाखवतो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हसणे...

 😨आता मेकअप करून नाही तर ; हसण्याने वाढेल तारुण्य... आजकाल तरुण दिसणे कोणाला नाही आवडणार.तारुण्य टिकवण्यासाठी लोक खूपसा प्रयोग करीत असतात.कोणी नवनवीन महागडे प्रोडक्ट वापरत असतात तर ,आपल्या आवडीच्या माणसांसोबत मिळून मिसळून राहून लोक आनंदी राहतात. 🤣हसण्याचे फायदे* 📍लोकं आकर्षित होतात : हसमुख राहणार्‍यांकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हसल्यामुळे ताण कमी होतो, उत्साह निर्मित होतो. कामाची गुणवत्ता वाढते. हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फीलगुड घटक क्रियाशील होते ज्याने नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. हे पेनकिलर प्रमाणे कार्य करतं. हसल्यामुळे रक्तसंचार सुरळीत राहतं. 👦चेहरा टवटवीत राहतो.* आनंदी राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि संसर्गासोबत लढण्याची क्षमता वाढते. त्याच बरोबर चेहरा टवटवीत राहतो व आकर्षित दिसतो. 🎭कॉमेडी शो पाहा* आपल्याला सहसा हसू येत नसेल तर कॉमेडी शो बघा. याने ताण विसरुन आपण आनंदी व्हाल आणि मूड फ्रेश होईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उचकी का लागते...

 🤔उचकी का लागते? उचकी थांबवण्यासाठी उपाय काय? उचकी लागली की कोणीतरी आठवण केली असेल असे आपण म्हणतो. 👉उचकी लागण्यामागचे शास्त्रीय कारण? आपल्या शरीरात छाती आणि पोट यांच्यामध्ये श्‍वासपटल असते. नैसर्गिक श्‍वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका वठवणारा, स्नायूंनी बनलेला हा एक मांसल पडदा असतो. या श्‍वासपटलाचे स्नायू अचानक काही कारणांमुळे अकस्मात आकुंचित पावतात. हे आकुंचन आपल्या मर्जीने नव्हे, तर ती एक अनैच्छिक अशी प्रतिक्षिप्त क्रिया असते. हे स्नायू आकुंचन पावताच घशातल्या स्वरयंत्राच्या तारासुद्धा क्षणभर जवळ येतात आणि हिक असा आवाज येतो. या क्रियेला उचकी लागणे म्हणतात. 👉उचकी का लागते? खोलीचे तापमान बदलल्यास, गरम खाल्ल्यानंतर शीतपेय पिल्यास आणि धूम्रपान केल्याने उचकी येते. काही लोकांना चिंतेत असल्याल किंवा खूश असल्यावरही उचकी लागते. 👉उचकी थांबवायला काय करावे ? ● उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने उचकी थांबते अशी जुनी समजूत आहे.   ● उचकी लागल्यास जीभेखाली मध ठेवा.   ● बर्फ किंवा तत्सम थंड पदार्थ गळ्यावर ठेवल्याने उचकी थांबते.   ● मद्यपान केल्यानंतर उचकी आल्यास लिंबाचा छोट...

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी...

 👉फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी करा 'सिक्स मिनिट वॉक टेस्ट'* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का? याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात 6 मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. दरम्यान याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल. 🤔चाचणी कोणी करावी? : ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. 👉अशी करा चाचणी : ● ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. ● त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे(पायऱ्यांवर चालू नये).  ● यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. ● दरम्यान 6 मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण...

पाणी पिणे...

 👉उभे राहून पाणी पिण्याचे तोटे एकदा वाचाच! जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल असाल तर त्याचे काय नुकसान आहे? जर तुम्ही बसून पित असाल तर त्याचे काय फायदे आहेत? या सर्व गोष्टींची माहिती आज पाहुयात... ● असे म्हणतात की अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. ● अन्न खाल्ल्यानंतर सुमारे अर्धा ते एक तास पाणी पिऊ नये. कारण लगेच पाणी पिणे पाचन क्रिया बिघडवते. ● उभे राहून पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा रोग, आर्थराइटिसची समस्या. तथापि, इतरही अनेक आजार होऊ शकतात. ● उभे राहून पाणी पिल्यास अन्न पोटात जलद प्रवेश करते. हे सभोवतालच्या अवयवांचे आणि पोटाचे नुकसान करते. ● उभे राहून पाणी पिल्याने पाणी थेट गुडघ्यात उतरते.म्हणजेच, सांध्यामध्ये उपस्थित असलेल्या द्रवांचे संतुलन बिघडते ज्यामुळे सांधेदुखीची समस्या सुरू होते. 👍बसून पाणी पिण्याचे फायदे देखील वाचा : याने पाणी योग्य प्रकारे पचते आणि पेशींमध्ये पोहोचते. शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याचे शरीरात राहते आणि उर्वरित पाणी मूत्रमार्गाने शरीरातून बाहेर पडते. यामध्ये बॉडी टॉक्सिन देखील सामील आहेत. पाणी रक्तामध्ये हानिकारक पदा...

वाफ...

 👉कृपया हा मेसेज कोणत्याही ग्रुपवर पाठवा. आज  एकदा आणि उद्या एकदा.   डॉ. एन. एन. मादुराई   * सर्वांसाठी महत्त्वाचा संदेश * गरम पाणी पिणे आपल्या घशासाठी चांगले आहे.   पण हा कोरोना विषाणू आपल्या नाकाच्या परानासल सईनच्या मागे 3/4 दिवस लपलेला असतो. गरम पाणी तेथे पोहोचत नाही. 4 ते 5 दिवसांनंतर परानासल साइनसच्या मागे लपलेला विषाणू आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. मग आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो. म्हणूनच वाफ घेणे फार महत्वाचे  आहे,जे आपल्या परानासल सायनसच्या मागील भागापर्यंत पोहचते. आपल्याला हा विषाणू नाकातच वाफेच्या साह्य़ाने मारायचा आहे. 50° सेल्सिअस तापमानात हा  विषाणू अक्षम होतो म्हणजे  अर्धांगवायू. हा विषाणू 60° सेल्सिअसमध्ये इतका कमकुवत होतो की कोणतीही मानवी प्रतिकारशक्तीप्रणाली त्याविरूद्ध लढा देऊ शकते. 70° सेल्सिअस तापमानात हा  विषाणू पूर्णपणे मरत आहे. *ही वाफ काय करते.*  हे संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाला माहित आहे.पण प्रत्येकाला घ्यायचा आहे या साथीचा फायदा.म्हणून ते, ही माहिती उघडपणे सांगत नाहीत. जो घरी राहतो त्याने दिवसातून एकद...

Oxygen level वाढवणे...

 👉अशी वाढवा रक्तातील ऑक्सिजन लेव्हल! कोरोनाची घातकता आता सर्वांच्या लक्षात येते आहे. हा विषाणू एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर आणि श्वसन प्रणालीवर थेट हल्ला करतो. यामुळे व्यक्तीच्या रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो आहे. ज्यामुळे श्वास घेणं कठीण होतं. चला तर, मानवी शरीराच्या रक्तात ऑक्सिजनची भूमिका काय आहे? आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी ऑक्सिजनच्या पातळीत संतुलन कसी ठेवावी? यावर तज्ञांचं मत काय ते जाणून घेऊयात... 👉ऑक्सिजनची कमतरता म्हणजे काय? : आपले रक्त शरीरात ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते. रक्तातील ऑक्सिजनचा अभाव याला हायपोक्सिमिया किंवा 'ऑक्सिजनची कमतरता' म्हणतात. यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, न्यूमोनिया, दमा, ब्रॉन्कायटीस सारख्या आजारांमधे आजार उद्भवू शकतात. रक्तामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे डोकेदुखी, श्वास लागणे, खोकला येणे किंवा घाम येणे यासारख्ये लक्षणं उद्भवतात.ऑक्सिजनच्या अभावामुळे हृदय आणि मेंदू कार्य करणे थांबवतात. तज्ज्ञांच्या मते, रक्ताचे सामान्य प्रमाण साधारणत: 97 टक्के असते. हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास मेंदूला पुरेसा ऑक...

रेमडिसिव्हिर...

 👉रेमेडिसिव्हिर म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सविस्तर* एकीकडे देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे रेमेडिसिव्हिर या औषधाविषयी चर्चा वाढली आहे. लोक या औषधासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. परंतु, तरीही लोकांना हे औषध मिळत नाही. चला तर, या औषधाविषयी सविस्तर माहिती पाहुयात... ● हे एक अँटीव्हायरल औषध आहे. ● हे औषध अमेरिकन औषधनिर्माण संस्था गिलियड सायन्सेस यांनी उत्पादित केले आहे. ● हे औषध हेपेटायटीस सी आणि श्वसन विषाणू (आरएसव्ही) च्या उपचारांसाठी सुमारे दशकांपूर्वी तयार केले गेले होते. ● सध्याच्या या औषधाकडे आयुष्य वाचवणारे औषध म्हणून पाहिले जात आहे. ● सध्या गंभीर कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये या इंजेक्शनचा सर्रास वापर केला जातो आहे. ● असे असले तरी डब्ल्यूएचओने हे औषध कोरोनावरील अचूक उपचार नाही, असे वारंवार सांगितलं आहे. ● हे औषध भारतात सिप्ला, झाइडस कॅडिला, हेटरो, मायलन, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस, डॉ. रेड्डीज, सन फार्मा अशा अनेक कंपन्यांनी उत्पादित केले आहे. गेल्या 6 महिन्यांत भारताने 10 लाखांहून अधिक रॅमिडिसीव्हिर इंजेक्शन इतर देशांमध्ये निर्यात केले हो...

गुढीपाडवा महत्त्व...

 🎯गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध* मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र,तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पुजा केली  जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते.असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी.म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडा पासून ते कडू पर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो. या दिवशी गुढीला श्रीखंडपुरीचा नेवेद्य आवर्जून दाखवला जातो.आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा ...